- Advertisement -
औरंगाबादच्या नामांतरनाच्या मुद्यावरुन गेली अनेक वर्षे राजकरण सुरू होतं. अनेकांनी याला विरोध केला तर काहींनी याला पाठिंबा दर्शवला अखेर शिंदे-फडणवीस सरकारने यांसदर्भात निर्णय घेत औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आणि गुगल मॅपनेही आता त्यांच्या सेटींगमध्ये बदल करत
- Advertisement -