घरव्हिडिओआंतरराज्यीय विद्यार्थ्यांना झाली मुंबईची ओळख

आंतरराज्यीय विद्यार्थ्यांना झाली मुंबईची ओळख

Related Story

- Advertisement -

ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना उर्वरित भारताचा परिचय व्हावा, म्हणून एसइआयएलच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भारत गौरव यात्रा आयोजित केली जाते. यंदा हे महाविद्यालयीन विद्यार्थी १९, २० आणि २१ हे तीन दिवस मुंबईत आले होते. मुंबईमधील विधान भवन असेल, राजभवन तसेच मुंबईतील विविध भागांना या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.

- Advertisement -