- Advertisement -
तीन वर्षापूर्वी मुलुंडमध्ये सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता. १६ शिवसैनिकांवर त्याबद्दल खटला सुरू असतानाच पुण्यामध्ये त्यांच्यावर झेड सिक्युरिटी असतानाही पुन्हा हल्ला झालाय. मुंलुंडच्या हल्ल्यापेक्षा पुण्यातला हल्ला गंभीर होता, त्यामुळे शिवसैनिक याची किंमत मोठ्या प्रमाणावर चुकवणार की अशा हल्ल्यांमुळे सोमय्या घाबरून शांत बसणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
- Advertisement -