- Advertisement -
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून. पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ सुरू झाला. यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषण अर्धवट टाकून सभागृहातून बाहरे पडले. दरम्यान विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच नवाब मलिकांच्या राजीनाम्याची एकच मागणी जोर लावून धरली होती. या सर्व गदारोळावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी भाष्य केलं आहे.
- Advertisement -