- Advertisement -
राज्यात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसागणिक वाढ होत असून मृत्यूच्या संख्येत देखील मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे लसीकरण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्याला लसीकरणाची गरज आहे. त्यामुळे लसीचा साठा वाढवावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
- Advertisement -