- Advertisement -
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. आज विधान परिषदेत लक्षवेधीच्या तासाला आदिवासी बांधवांच्या भरतीच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. लक्षवेधीच्या तासाला ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी आदिवासी बांधवांच्या भरतीचा मुद्दा उपस्थित केला होता.
- Advertisement -