- Advertisement -
‘एका पोलीस आयुक्तांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणीचा आरोप केला ही घटना देशाच्या राज्याच्या नाहीतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावाच, पण त्यांची चौकशीही करावी’, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
- Advertisement -