- Advertisement -
राज्याच्या अर्थसंल्पीय अधिवाशेनाचा आज (25 मार्च) शेवटचा दिवस आहे. दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भगवत गीतेच्या ग्रंथाची प्रत दिली. यावर राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देत भाजप ग्रथांच , धर्माचं राजकारण करतेय असं वक्तव्य केलं आहे.
- Advertisement -