- Advertisement -
राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. मध्यप्रदेश नंतर राजस्थान मधील काँग्रेसची सत्ता जाऊन तेथे भाजपची सत्ता स्थापन होणार आहे. तसेच महाराष्ट्रात सत्तांतर घडण्याची शक्यता आठवले यांनी व्यक्त केली आहे.
- Advertisement -