- Advertisement -
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी सरकारतर्फे मिशन गंगा अंतर्गत मदत केली जातेय. युक्रेन आणि रशियामधील सध्या परिस्थिती ही खूप गंभीर होत चालली आहे. दरम्यान यावेळी अनेक भारतीय नागरिक सध्या युक्रेनमध्ये अडकले आहेत. मात्र या लोकांना भारतात परतण्यासाठी रशियाने तब्बल 6 तास युद्ध थांबवले असल्याची माहिती समोय येतेय. याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
- Advertisement -