- Advertisement -
महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सीमावादाच्या मुद्यावरुन खडाजंगी झाली. तर दुसरीकडे मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या महामोर्चा संदर्भात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. यासह नागपूर विधानभवन परिसरात देण्यात आलेल्या 50 खोक्यांच्या मुद्यावर देखील सदाभाऊ खोत यांनी भाष्य केलंय
- Advertisement -