घरव्हिडिओबाहेरुन येणाऱ्या भाजप घुसखोरांमुळे ठिणगी पडली अन्

बाहेरुन येणाऱ्या भाजप घुसखोरांमुळे ठिणगी पडली अन्

Related Story

- Advertisement -

‘आम्ही वेगळ्या निवडणूका लढवलो. आम्ही सत्तेतून एकमेकांपासून दूर गेलो. पण, बाहेरुन जे घुसखोर भाजपात आले त्यांनी हा माहोल निर्माण केला आणि संघर्षाची ठिणगी पडली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये कायम वैचारिक दृष्या नातेबंधन राहिले. हे बंधन कायम राहतात. मात्र, आम्ही एकमेकांवर कधीही दगडफेक केली नाही’, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

- Advertisement -