- Advertisement -
महाविकास आघाडीचा एल्गार छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीनही पक्षाच्या संयुक्त सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यामुळे संभाजीनगरमध्ये राजकीय रणसंग्राम रंगलाय तर दुसरीकडे मविआला एकत्र आणण्यात सिंहाचा वाट असणारे संजय राऊत मात्र या सभेला हजर राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. नेमकं यामागे कारण काय? राऊतांनी सभेला दांडी का मारलीय… जाणून घेऊया या व्हिडीओमधून
- Advertisement -