- Advertisement -
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी राज्यात अनेक नेत्यांकडून वादग्रस्त विधानं करण्यात येत आहेत. याबाबत लोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रश्न मांडला. तसेच कारवाई करण्यासाठी कायद्याची तरतूद करावी, अशी मागणी संसदेत करण्यात आली.
- Advertisement -