घरव्हिडिओबिबट्याला गोळ्या घाला, नागरिकांची मागणी

बिबट्याला गोळ्या घाला, नागरिकांची मागणी

Related Story

- Advertisement -

नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्यांची संख्या वाढल्याने प्रचंड दहशतीखाली नागरिक आहे, गेल्या वर्षी  चांदगिरी-जाखोरी गावात दुचाकींवर पाच ते सहा वेळा हल्ले करुन आठ दहा लोकांना जखमी केले होते.  तर  चार जणांचा बळी घेतला होता.  नागरिकांमध्ये एकट्याने बाहेर पडण्याची हिम्मत होत नाही. या बिबट्याला ठार करण्याची मागणी आता होत आहे.

- Advertisement -