घरव्हिडिओटाटा एअरबस प्रकल्पावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया

टाटा एअरबस प्रकल्पावर सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्यामधील लागोपाठ तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी आयती संधी मिळाली आहे. टाटा एअरबस तसेच बल्क ड्रग पार्क, वेदांता फॉक्सकॉन हे प्रकल्प गेल्याने महाराष्ट्राला तीन धक्के बसले, असं वक्तव्य ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी केलंय.

- Advertisement -