- Advertisement -
खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या टीकेला उत्तर देताना शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी सरकार चांगलं सुरू आहे म्हटल्यावर विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. त्यामुळे ते उगाचच विरोधाला विरोध करत असल्याची प्रतिक्रीया दिली.
- Advertisement -