- Advertisement -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना भाजपला नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन चांगलेच सुनावले. बाहेरचे हिंदू देशात आणत असताना आधी देशातील हिंदू नीट आहेत का? हे बघा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच पाकव्याप्त काश्मीर आणण्यापूर्वी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र राज्याला जोडा असेही आवाहन केले.
- Advertisement -