- Advertisement -
समृद्धी महामार्गाचे काम अर्धवट असताना end to end सर्व सुविधा सुरू झाल्यानंतर हा रस्ता सुरू करण्याची गरज होती. मात्र सरकारच्या घाईमुळे या मार्गावर अपघात होत आहेत, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
- Advertisement -