- Advertisement -
“सोनं हा असा धातू आहे जो सामान्य नागरिकांपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येक व्यक्ती खरेदी करतो. कारण सोन्यात केलेली गुंतवणूक कधीही वाया जात नाही. कधी तोटा तर कधी फायदा हा होतोच. मात्र, फार नुकसान होत नाही. त्यामुळे बऱ्याच व्यक्ती सोनं खरेदी करतात”,असे मत वामन हरी पेठे ज्वेलर्सचे संचालक विश्वनाथ पेठे यांनी व्यक्त केले आहे.
- Advertisement -