- Advertisement -
उन्हाळाच्या दिवसाच्या सुरूवातीलाच मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय. काही तांत्रिक दोष निर्माण झाल्याने मुंबईच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात येणार असून तब्बल 30 तास पाणी बंद राहणार आहे. कोण-कोणत्या विभागात पाणीपुरवठा बंद आहे जाणून घेऊयात.
- Advertisement -