- Advertisement -
राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर मॉल सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, दोन दिवस उलटूनही मॉल सुरू केले जात नसल्याने अनेक ग्राहकांना नाराज होऊन घरी परतावे लागत आहे. राज्य सरकारने परवानगी दिली मग मॉल का बंद?, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
- Advertisement -