घर लेखक यां लेख Jitendra Awhad

Jitendra Awhad

Jitendra Awhad
42 लेख 0 प्रतिक्रिया
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
Baramati Drought unesco and sharad pawars Innovative plan

भाग १ – बारामतीचा दुष्काळ; युनेस्को आणि पवार साहेबांची अभिनव योजना

पवार साहेबांच्या कारकिर्दीचा तो सुरवातीचा काळ होता. त्यावेळी बारामती दुष्काळाच्या झळा सोसत असे. परिणामी साहेबांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीपासूनच या महत्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला...
Sharad pawar change mumbais commercial face

भाग २ – मुंबईचा कायापालट करणारे साहेब

मुंबई. देशाची आर्थिक राजधानी. जगातील निवडक आर्थिक संपन्न केंद्रापैकी एक. मुंबईचा हा नावलौकिक अगदी ब्रिटिशांच्या काळापासून. देशातल्या सर्व महत्वाच्या बँका,आस्थापन,मोठमोठ्या कंपन्यांची ऑफिसेस मुंबईलाच होती....
dr babasaheb ambedkar mahatma phule shahu maharaj litrecher

भाग ३ – शाहू, फुले, आंबेडकर यांच्या साहित्याचे जतन करणारे शरद पवार

पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यात सर्वोच्च वाटा असणारे ३ व्यक्तिमत्व म्हणजे, फुले,शाहू,आंबेडकर हे होय. या तीनही महापुरुषांनी आपापल्या कार्यकाळात समाजासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी प्रचंड भरभरून योगदान...

भाग ४ – ‘मुख्यमंत्री असताना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याची भरभराट झाली’

1980 चं साल उजाडल आणि अनेक चांगल्या बातम्या येऊ लागल्या. मुंबईजवळ समुद्रात नैसर्गिक वायूंचे साठे सापडले ही त्यापैकीच एक बातमी. पवार साहेब त्यावेळी महाराष्ट्राचे...

भाग ५ – राष्ट्रीय फलोत्पादनाचे जनक: पवार साहेब

देशातील लहरी हवामान, अनियमित आणि अपुरा पाऊस, सिंचन व्यवस्थेला असणारी मर्यादा आणि शेतीवर अवलंबून असणारी मोठी लोकसंख्या; यांचं गणित कसं सोडवायच? हा प्रश्न या...

भाग ६ – फलोत्पादनाच्या माध्यमातून राज्यातच लाखो शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणणारे, पवार साहेब

पवार साहेबांनी सुरु केलेल्या फलोत्पादन अभियानाचा उद्देश फक्त मोठ्या प्रमाणावर फळ उत्पादन घेणे, इतकाच सीमित नव्हता. तर पडीत क्षेत्र लागवडीखाली आणणे, अस्तित्वात असणाऱ्या पण...

भाग ७ – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना करून लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश

आजच्या या आधुनिक जगात शिक्षणाच महत्व आपण जाणून आहोतच.आपल्या आयुष्याचा यशाचा पाय हा या शिक्षणाच्या जोरावरच उभा असतो. १९८५ विरोधी पक्षनेते असताना काही शिक्षण...

भाग ८ – महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा पाया रचणारे पवार साहेब

पवार साहेब १९८८ सालात राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. तेव्हा देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात, महाराष्ट्राचा वाटा हा २५ टक्के होता. तसेच, याच क्षेत्रात एकूण देशाच्या...
For the first time in the state budget, Sharad Pawar decided to make financial provision for the tribals

भाग ९ – आदिवासींसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात प्रथमच आर्थिक तरतूद करणारे शरद पवार

१९९३ साली धुळे जिल्ह्यातल्या काही भागातून आदिवासी मुलांच्या मृत्यूच्या बातम्या येऊ लागल्या. रोजच्या रोज मुलं दगावत असल्याच्या समोर येऊ लागलं. त्यातल्या त्यात एकेदिवशी तब्बल...
elationship between sharad pawar and morarji desai

भाग १० – मोरारजी देसाई आणि पवार साहेब…!

पदाचा आणि आपल्या प्रसिद्धीचा कोणताही गर्व न बाळगता, केवळ आपल्या विचारधारेनुसार आचरण करणारी माणसं तशी दुर्मिळच असतात. त्यातल्या त्यात राजकारणात तर हा गुण तसा...