Jitendra Awhad

42 लेख
0 प्रतिक्रिया
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
समाज कधी शहाणा होणार?
डॉ. जितेंद्र आव्हाड
छत्रपती शाहू महाराजांची नगरी म्हणजे कोल्हापूर. अंबाबाईची नगरी म्हणजे कोल्हापूर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात सर्वात जास्त ज्यांचे विचार आले ते म्हणजे राजर्षी...
१३ जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?
डॉ. जितेंद्र आव्हाड
काल डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या महान संतांना महाराष्ट्र भूषण दिल्याबद्दल त्यांच्या भाविकांना प्रचंड आनंद झाला होता....
…हेच आशीर्वाद कामी येतात
आज पासून टाटा कॅन्सर हॉस्पिटलला म्हाडाने दिलेल्या 100 खोल्यांचे अधिकृतरित्या वापर करण्यास सुरुवात होणार आहे. आज 11.00 वाजता टाटा कॅन्सरच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात...
…अशा राजकारणाची किळस येते!
डॉ. जितेंद्र आव्हाड
मी साधारण 1987 साली माझे भाग्यविधाते आदरणीय पवार साहेब यांच्या संपर्कात आलो अन् माझ्या राजकीय कारकिर्दीला खर्या अर्थाने सुरुवात झाली. तसे पाहता...
दिवाळी बोनस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!
डॉ. जितेंद्र आव्हाड
ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना गुरा-ढोराप्रमाणे वागणूक मिळत होती. कामगारांना 12-12 तास काम करावे लागत असे. एवढे काम करून सुद्धा भारतीय कामगारांना योग्य...
रेल्वेची मुजोरी
डॉ. जितेंद्र आव्हाड
गेले 2-3 दिवस कळवा आणि मुंब्र्याच्या रेल्वेप्रवाशांची अस्वस्थता आणि जे काही समोर येत आहे, ते अतिशय धक्कादायक आहे. पहिली गोष्ट म्हणजे, मेल-एक्सप्रेस...
पवार साहेबांनी मला कधिही एकटे पाडले नाही…
आज दिवसभर समाज माध्यमांवर एक बातमी पसरते आहे कि, जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी एकटे का पाडले. आज जे मी कधीच कोणाला बोललो नाही. सांगितले...
मुंबईवरून सावंतवाडीमध्ये पवारसाहेबांचा निरोप घेऊन आलो आणि केसरकर तुम्ही…
- डॉ. जितेंद्र आव्हाड
केसरकर मी आपल्या घरी आलो होतो तो साहेबांचा निरोप घेऊन, की आघाडी धर्मा पाळा. आपली जवळ-जवळ अर्धा तास चर्चा झाली आणि...
माझ्या कारकिर्दीचे श्रेय कर्मचाऱ्यांनाच
काल दुपारी बांद्रा येथील म्हाडाच्या मुख्य कार्यालयामधील कर्मचारी व अधिका-यांची भेट घेतली. म्हाडाचे काम गतीमान व्हावे यासाठी मागील अडीच वर्षांमध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेतले....
मोदीजी, VACCINE तरी विकत घ्या..!
नोव्हेंबर डिसेंबर 2018 दरम्यान तत्कालीन RBI गव्हर्नर उर्जित पटेल आणि केंद्र सरकारच्या दरम्यान एक वाद सुरू होता.तत्कालीन अर्थमंत्री श्री.अरुण जेटली यांनी आपल्या अधिकारांचा वापर...
- Advertisement -