BREAKING

Fraud : गुंतवणुकीच्या नावावर ५० लाखांची फसवणूक; सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : एका खाजगी कंपनीने सुमारे ५० लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात सातजणांविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या सात जणांनी गुंतवणुकीच्या नावावर २ महिलांसह तिघांची फसवणुक केल्याचा आरोप करण्यात आला आहे....

कोरोनानंतरही आरोग्य सुविधांबाबत गांभीर्याचा अभाव!

दररोज हजारो नागरिकांना बाधा आणि शेकडोंच्या संख्येने होणारे रुग्णांचे मृत्यू, अशा कोरोनाच्या गंभीर महामारीनंतरही आपल्याकडील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासारख्या अतिमहत्वाच्या विषयावर शासनकर्ते गंभीर का नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहत नाही. कारण, शासकीय रुग्णालयांत वारंवार होणार्‍या रुग्णांचे मृत्यू होण्याचे...

Depression : मानसिक नैराश्यातून तरुणीची आत्महत्या; प्रियकरासह मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : दिवसेंदिवस मानसिक ताणतणावात वाढ होताना दिसते आहे. मानसिक नैराश्यामुळे तर अनेकजण खचून चुकीचे पाऊल उचलत आहेत. अशाच प्रकारे मानसिक नैराश्याची बळी ठरलेल्या दिव्या नामक तरुणीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली आहे. मुंबईतील जोगेश्‍वरी परिसरात ही घटना घडली...

Crime : नर्सिंग कोर्सच्या नावाने 14 विद्यार्थ्यांची फसवणूक; खाजगी इन्स्टिट्यूटच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : नर्सिंग कोर्सच्या नावाने 14 विद्यार्थ्यांच्या सुमारे 10 लाखांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी इन्स्टिटूटच्या चौघांविरुद्ध दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे. प्रणिता आंधे, राजेश घातड, अल्मास मुजावर आणि लक्ष्मण...
- Advertisement -

Lok Sabha 2024 : उबाठा केव्हाच काँग्रेसमध्ये विलीन, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला

अहमदनगर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे विधान केले होते. त्याचा समाचार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. बाळासाहेबांचे विचार सोडून उबाठा काँग्रेसमध्ये केव्हाच विलीन झाले आहेत....

Meera Road News: मीरारोडमध्ये टक टक गँग सक्रिय

भाईंदर :- काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई -अहमदाबाद महामार्गावर दहिसर चेक नाका अगोदर असलेल्या ठाकूर मॉल, डी.बी. रियल्टी इमारतीच्या समोरील सिग्नलवर थांबलेल्या चारचाकी गाडीचे दोन्ही बाजूकडील काचा वाजवून त्या खाली केल्या असता चोरटे ड्रायव्हरच्या डाव्या बाजूच्या सीटवरील बॅग घेऊन...

Nana Patole : …तर आम्ही राम मंदिराचे शुद्धीकरण करू, नाना पटोले असे का म्हणाले?

मुंबई : आम्ही सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचे शुद्धीकरण करणार आहोत, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी (ता. 07 मे) अहमदनगर येथील प्रचारसभेत काँग्रेसवर टीका करत इंडिया आघाडीची...

Shahapur:यावर्षी लाल मिरचीला महागाईचा झटका नाही

शहापूर:दरवर्षी चैत्र व वैशाख महिन्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत वर्षभरासाठी लागणारा लाल मिरचीचा मसाला बनविण्यासाठी आणि मिरची खरेदी करण्यासाठी गृहिणींची एकच लगबग दिसून येते. मागच्या वर्षी लाल मिरचीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र यावर्षी लाल मिरचीच्या...
- Advertisement -