- Advertisement -
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशी घोषणाबाजी करत विदर्भवाद्यांकडून गोंधळ घालण्यात आला. यावेळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. काही काळासाठी या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता, पोलिसांनी हे प्रकरण व्यवस्थितरीत्या सांभाळले.
- Advertisement -