Nityanand Bhise
88 लेख
0 प्रतिक्रिया
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
बाळासाहेब परत या…
17 नोव्हेंबर 2012 हा दिवस अवघ्या मराठी माणसासाठीच नव्हे, तर हिंदूंसाठी दु:खाचा दिवस होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. एक सामान्य व्यक्तिमत्त्व...
अखंड भारताचा आशावाद
जम्मू-काश्मीर या राज्याचे विघटन होऊन ३१ ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे २ नवीन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. भारताचे अविभाज्य अंग असलेले जम्मू-काश्मीर औपचारिकरित्या भारतात...
शहरात जंगली नक्षलवाद्यांचे प्रस्थ
मागील काही दिवसांपासून पोलिसांना शोधात असलेला नक्षलवादी आकाश मुर्मू याला बिहार पोलिसांनी पुण्यातील चाकणमध्ये अटक केली. पोलिसांचे हे मोठे यश मानले जाते. आकाश याच्या...
खाद्य महामंडळाची दैन्यावस्था
देशभरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न महामंडळ अधिनियम 1९६५ अंतर्गत भारतीय खाद्य महामंडळ (एफसीए) स्थापन करण्यात आले. सध्या या महामंडळाची आर्थिक स्थिती...
नागा बंडखोरांचे बंड शमवा !
नागालॅण्ड प्रकरणी तेथील राष्ट्रीय समाजवादी परिषदेच्या (एन.एस.सी.एन.) नेत्याने ‘आम्ही कधीही भारताचा भाग नव्हतो आणि कधी होणार नाही. नागालॅण्डला ‘भारतात सामील होणे’, हा अंतिम पर्याय...
तेल उत्पादनात भारत स्वयंपूर्ण कधी होणार?
सौदी अरेबियातील तेलाची प्रक्रिया करणारी सर्वात मोठी कंपनी ‘सौदी अरामको’चे तेल शुद्धीकरण क्षेत्र आणि टाक्या यावर हौऊथी बंडखोरांनी ३ दिवसांपूर्वी ड्रोनद्वारे हल्ला केला. त्यामुळे...
मनसैनिकांना राज ठाकरेंच्या आदेशाची प्रतिक्षा
लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणूक न लढवताही ‘तांडव’ करणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधानसभेत धडाडीची एन्ट्री होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. विधानसभेच्या आधी...
अकोल्यात ‘वंचित’ मुसंडी मारणार का?
अकोला जिल्ह्यात भाजपचे चार आमदार आहेत, फक्त बाळापूर विधानसभा मतदारसंघात भारिपचे आता वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व आहे. सध्याच्या टप्प्यात बाळापूरसाठी उमेदवारांची निवड कठीण झाली...
लातूरचे वैभव काँग्रेस पुन्हा मिळवेल का?
लातूर जिल्हा हा काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला मानला जात होता, परंतु आता तो भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. मोदी लाट असूनही तीन जागा काँग्रेस व...
सातार्याची ‘गादी’ राष्ट्रवादी राखणार का?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद पाटील आमदार आहेत. कोरेगावमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे शशिकांत शिंदे, कराड...