घर लेखक यां लेख Nityanand Bhise

Nityanand Bhise

Nityanand Bhise
88 लेख 0 प्रतिक्रिया
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.

रोगापेक्षा इलाज भयंकर !

देशात ज्या प्रकारे वाढती लोकसंख्या, बेकारी अशा सामाजिक समस्या आहेत, तशी वाहतूक कोंडी, रस्ते अपघात ही समस्याही तितकीच जटील बनली आहे. ही समस्या हाताबाहेर...

गणेशोत्सवाची बदनामी थांबवा!

गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते, असा दावा राज्यातल्या काही संघटनांनी केला, त्यानंतर या संघटनांनी गणेशमूर्तीद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तत्काळ काही नवे पायंडे पाडण्याचा सपाटा लावला. सरकारनेही...

‘11 ऑगस्ट’च्या मॉब लिंचिंगचे काय झाले?

आसाममध्ये मोठ्या संख्येने बांगलादेशी मुसलमानांनी घुसखोरी केलेली आहे. त्यांची संख्या इतकी वाढली की, तेथील नोकर्‍यांसह सर्व साधनसंपत्तीत आता स्थानिकांचा वाटा कमी होऊ लागला आहे....

मॉब लिंचिंग : किती खरे किती खोटे !

सध्या मॉब लिंचिंग या मुद्यावरून समाजकारण ढवळून निघत आहे. ‘जय श्रीराम’ चा जयघोष करत हिंदू धर्मीयांकडून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप मोठ्या...

राष्ट्रवादीला नक्षलवादाचा भूसुरुंग !

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीमध्ये झालेल्या भूसुरुंग स्फोटाने अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या स्फोटाच्या चौकशीत काही जणांना अटक करण्यात आली, त्यातील एक आरोपी कैलास रामचंदानी...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची चतुराई

२१व्या शतकात जागतिक स्तरावर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच देश बलवान राहिले नाहीत. चीन, भारत ही राष्ट्रेही आता अमेरिका आणि रशिया यांना डावलण्याची हिंमत...

सैन्यदल, नैतिकता आणि हनी ट्रॅप

भारताविरुद्ध पाकिस्तान प्रत्यक्ष संघर्षात नेहमीच धूूळ खात असतो. त्यामुळे 1971 च्या लढाईनंतर पाकिस्तानने भारताच्या विरोधात दहशतवादाच्या मार्गाने संघर्ष करण्याचे धोरण स्वीकारले. त्यासाठी दहशतवाद्यांची आत्मघातकी...

भारतीय विमान सेवेचे मारेकरी कोण?

काँग्रेसप्रणीत पुरोगामी आघाडी सरकार टूजी, थ्रीजी, कोळसा घोटाळ्याने अक्षरश: बदनाम झाले. यातील संबंधित खात्यातील मंत्री गजाआडही गेले. या घोटाळ्यांमध्ये नागरी हवाई उड्डान खात्यातील कोट्यवधी...

विधानसभेत २०१४ ची पुनरावृत्ती होणार

विधानसभा निवडणूक २०१९ साठी महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी आतापासून जोर बैठका मारायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत जी समीकरणे दिसली, तीच विधानसभा निवडणुकीत कायम...

मोदींची वाटचाल : गांधी ते सावरकर !

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा प्रथम पंतप्रधान बनले तेव्हा त्यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी अशी होती. कारण गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री पदानंतर ते पंतप्रधान झाले...