Girish Kamble
राहुल गांधींना श्रीनगरमध्ये बॉम्बने उडवण्याचा डाव; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे दोन दिवसांपूर्वी श्रीनगर येथे गेले असताना त्यांच्यापासून ५०० मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला. देशाच्या सुरक्षाव्यवस्थांना याविषयी काहीच माहिती कशी...
मी कोऱ्या पाकिटाप्रमाणे, वरिष्ठ नेते देतात ती जबाबदारी स्वीकारतो – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन प्रदेश भाजपमध्ये संघटनात्मक बदल होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद देखील काढून घेतलं जाणार असल्याच्या चर्चांना...
Covaxin + Covishield : कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड मिक्स डोस परिणामकारक; डॉक्टरांनी केलं ICMR च्या...
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआरने (ICMR) केलेल्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड मिक्स डोसच्या अभ्यासाचं मुंबईतील डॉक्टरांनी स्वागत केलं आहे. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड मिक्स डोस...
तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांच्या खोटारडेपणामुळे मराठा आरक्षण बारगळलं – सुप्रिया सुळे
मराठा आणि ओबीसी आरक्षणाशी संबंधित १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर मंगळवारी लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधी...
दिल्लीत चार दिवस तळ ठोकून पण अमित शहांची भेट नाही; चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गेले चार दिवस दिल्लीत होते. मात्र, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते अमित शहा यांची भेट झाली नाही. अमित...
२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकारांचा झाला आहे का? मनसेचा सवाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या आमदार निधीचा वापर शिवाजीपार्कच्या सुशोभीकरणासाठी करणार आहेत....
शिवसेनेच्या खासदाराच्या उद्घाटनप्रपंचाने छगन भूजबळ नाराज
नाशिक शहरातील सध्याच्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावर अतिरिक्त पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचं उद्घाटन शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी कोणालाच न सांगता...
भाजपपासून देशाला धोका, लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज – नाना पटोले
जुलमी, अत्याचारी इंग्रज सरकारला आजच्या दिवशी ९ ऑगस्ट १९४२ साली ऑगस्ट क्रांती मैदानातून ‘चले जाव’चा नारा दिला गेला आणि देशभर हे आंदोलन उभे राहिले....
आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्याचा विरोधकांचा निर्णय
केंद्र सरकारने आज आरक्षणाशी संबंधित १२७वं घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडलं. या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या स्वतःच्या...
राज ठाकरेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची परवानगी; मनसेने केलं खास ट्विट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला संबोधताना लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांच्या या...