Pravin Puro
139 लेख
0 प्रतिक्रिया
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
कुठायत गोताळ्यातील आधुनिक गांधी ?
आधुनिक भारताच्या आंदोलनाचे शिल्पकार आणि सत्ता खाली करण्याचं रसायन ज्यांच्या अंगी बाणलंय ते राळेगणचे अण्णा कुठायत? कदाचित राज्यात आणि देशात सारं काही अलबेल असल्याच्या...
डेमोक्रसी अॅट रिस्क!
देशात लोकशाही असल्यामुळे बहुमताचा आदर करत निर्णय झाले पाहिजेत, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण आज या अपेक्षेप्रमाणे सारं काही होतं असं नाही. देशातल्या निवडणुकांचा...
…तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती
तेल आणि नैसर्गिक वायू आयोगाच्या उरण येथील एलपीजी प्रकल्पातील एपीयू युनिटमध्ये बुधवारी लागलेल्या भीषण आगीने उरणकरांच्या भीतीने थरकाप उडवला असताना ही गंभीर घटना घडत...
कुठे गेले ‘ते’ रात्रेकर?
काल सहज टीव्हीवर नजर गेली आणि आपले पंतप्रधान पॅरीसमध्ये भाषण देत असल्याचं पाहायला मिळालं. भाषणात नेहमीप्रमाणे सत्तेची भलामण होतीच, पण सर्वाधिक हसण्याचा विषय होता...
आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी
सहा महिन्यांपूर्वी घडलेली घटना सरकारी पक्षाच्या मानसिकतेचं वास्तव सांगणारी आहे. महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ प्राध्यापकाने काश्मीर विषयावर अत्यंत खोलवर जाऊन अभ्यात करत या विषयावर डॉक्टरेट...
सततच्या चुकीला माफी नाही!
कारगिलसारख्या युद्धात धडा शिकवूनही पाकिस्तानची खुमखुमी उतरलेली नाही. अतिरेक्यांना तो देश केवळ मानसिकच नव्हेतर आर्थिक पाठबळ देऊन भारताच्या कुरापती काढतो आहे. अशा कुरापती लागलीच...
कलंकित राजकारणाच्या वाटेवर
केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून देशाच्या राजकारणाची दिशा पूर्णतः बदलली आहे. आपल्याकडे नसलेल्या एकेका राज्यातल्या सरकारास धक्क्याला लावण्याचे कुटील डाव आखले जात आहेत, पण त्यापुढे...
कर्नाटक एक झांकी है,मध्य प्रदेश, राजस्थान अब बाकी है..
भाजपेतर सरकार भारतात नको, या मनसुब्यांचा खेळ कालपर्यंत मुंबईत सुरू होता. कुठल्याही परिस्थितीत भाजपेतर सरकार स्थिर असता कामा नये, ही मानसिकता इतक्या टोकाला पोहोचली...
एका आयआयटीयन आयपीएसची अखेर…
देशाच्या कल्याणात आयआयटी झालेल्या वा आयपीएस अथवा आयएएस झालेल्या अथवा संशोधक असलेल्या व्यक्तीचं योगदान हे इतर व्यक्तींच्या मानाने खूपच महत्वाचं मानलं गेलं आहे. या...