Sanjay Sawant
128 लेख
0 प्रतिक्रिया
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक.
गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
गुप्त बैठकीसाठी शरद पवार मातोश्रीवर; महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?
एकीकडे कोरोना, लॉकडाऊन, रेड झोन, नियम-अटी या सगळ्या धबडग्यात राज्यातली जनता व्यस्त असताना दुसरीकडे राज्यात लवकरच एक राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत असल्याची माहिती 'आपलं...
अपुरे उपाय… अपुर्या सुविधा
मंगळवारी दहिसर ते अंधेरी हे अंतर कापण्यासाठी ७५ मिनिटे लागली. नॉर्मल मुंबई असते तेव्हा जशी वाहतूक असते त्यापेक्षा जास्त ट्रॅफिक जाम पश्चिम द्रुतगती मार्गावरील...
समन्वयाचा अभाव आणि यंत्रणांमधील गोंधळ
करोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील तिसरे लॉकडाऊन संपायला अजून 12 दिवसांचा कालावधी असून, 17 तारखेपर्यंत संपूर्ण भारतभर सुमारे आठ आठवड्यांचा कालावधी पूर्ण होईल. या...
लॉकडाऊन उठवण्याची घाई संकटात नेई
मागील १०० दिवसांत कोविड १९ म्हणजे करोना या विषाणूमुळे जगभर धुमाकूळ घातला आहे. हजारो जणांनी या विषाणूच्या संसर्गामुळे जीव गमावले तर लाखो रुग्ण आजही...
बेफिकीर मुंबईकरांना धोक्याचा इशारा
सध्या देशभरात सर्वत्र करोनाचा संसर्ग रोखणे यावरच सार्या यंत्रणा काम करीत आहेत. ज्या ज्यावेळी भारताचा उल्लेख येतो तेव्हा साहजिकच मुंबईचा संदर्भ येतो. कारण मुंबई...
करोना आणि कुक्कुटपालनवाल्यांचे रोना
चीनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत हजारो बळी गेलेत, तर जगभरात हा आकडा तीन हजारांपेक्षा जात असून या विषाणूंचा संसर्ग जगभर पसरला आहे. जगात असा...
राज्यपाल सांगा कुणाचे ?
पप्पा सांगा कुणाचे...पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची...मम्मी माझ्या पप्पांची...
80च्या दशकातील घरकुल नावाच्या चित्रपटातील हे अजरामर गाणे! कवयित्री शांता शेळके यांनी हे अप्रतिम गीत लिहिण्याबरोबर...
दिल्ली विकासाचे मॉडेल महाराष्ट्रालाही तारेल
यंदाची दिल्ली विधानसभा निवडणूक भाजपने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सीएए, एनआरसी,...
संजय पांडेंना अच्छे दिन कधी?
महाराष्ट्रासारख्या राज्यात अशाप्रकारे सनदी अधिकार्यांवर याआधी पक्षीय लेबल लावले जात नव्हते. मात्र, 2014 मध्ये राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्याआधीच्या आघाडी सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर काम...
पुस्तके आणि राजकारण्यांचे डाव
130 कोटींच्या भारत देशात सध्या सीएए आणि एनआरसी विरोधात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. देशाची क्रयशक्ती असलेली तरुणपिढी ही सीएए आणि एनआरसीची अंमलबजावणी करू नये...