Sanjay Sawant
128 लेख
0 प्रतिक्रिया
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक.
गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
ठाकरे फॅमिली, घराणेशाही सरकार
आधीच सरकार स्थापन करण्यासाठी बहुप्रतीक्षा करावी लागली, अथक प्रयत्नांती सरकार स्थापन झाले, हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी 28 नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी...
CM ठाकरे पण CMO ऑफिस फडणवीसांचे
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या ठाकरे सरकारला तीन आठवडे होत आहेत. अद्याप जे खातेवाटप झालेय ते तात्पुरत्या स्वरूपातील आहे. त्यामुळे २०१९ वर्षअखेर अर्थात...
नाराजी की बंड?
21 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 12 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबर या सहा तारखा 2019 या वर्षात फार महत्त्वाच्या ठरल्या. 21 ऑक्टोबरला...
किंगमेकर कोण… उद्धव, पवार की सोनिया
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊन महिना होत आलाय तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागून एक आठवडा झालाय. मात्र, राजकीय स्थिती जैसे थे... मागच्या पानावरून पुढेही सरकलेली...
अलेक्झांडर यांच्याप्रमाणे कोश्यारी यांनाही हवंय लेखी पत्र
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 17 दिवस झाले तरी कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे शनिवारी रात्रीपयर्र्ंत 13 व्या विधानसभेच्या मुदतीत कोणत्याच...
भाजपमधील बेकी आणि फडणवीस एकाकी
मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा संख्याबळ कमी झाल्यामुळे भाजपची पुरती कोंडी झाली आहे. ‘मातोश्री’शी डायलॉग ठेवणारी यंत्रणाच भाजपकडे नसल्याने दोन्ही पक्षांत कटुता निर्माण झाली. लोकसभेच्या...
देवेंद्र-उद्धव यांचा ‘गोल्डन शेकहॅण्ड’!
दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र असं घोषवाक्य घेऊन चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपचा आणि साहजिकच देवेंद्र फडणवीस यांचा निकालानंतर हिरमोड झाला आहे. ‘अबकी बार...
टीम देवेेंद्र अपक्षांच्या संपर्कात
राज्यात पुन्हा एकदा भाजप -शिवसेना महायुतीचे सरकार येण्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलने वर्तवला असला तरी बहुमतासाठी आवश्यक 14५ आमदारांचे संख्याबळ भाजप स्वबळावर गाठण्याची शक्यता...
जनजागृतीनंतरही शहरी मतदारांचा ठेंगाच…
महाराष्ट्रात सोमवारी २८८ जागांसाठी विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडली. मात्र सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी गावागावात...
नेत्यांची हवा बंडखोरीचे मूळ !
राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात 288 मतदारसंघांत पार पडणार असून, निकाल 24 ऑक्टोबरला आहे. निकालानंतर दुसर्याच दिवशी अर्थात दिवाळीला धनत्रयोदशीपासून सुरुवात...