घर लेखक यां लेख Sanjay Sonawane

Sanjay Sonawane

Sanjay Sonawane
343 लेख 0 प्रतिक्रिया

दगडांच्या देशा…

व्यवस्था दगडासारखी ढिम्म असल्याने त्याविरोधात दगड भिरकावले जातात. या अशा दगडांचं कौतुक केलं जातं. फँड्रीतल्या जब्याने भिरकावलेला दगड सामाजिक, राजकीय आणि धार्मिक व्यवस्थेत रमलेल्या...

Appsवर बंदी – धोरणात्मक कि राजकीय 

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक चीनी अॅपमधील माहितीचा बेकायदा वापर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येत आहे. ही चिंताजनक आणि गंभीर...
India corona virus

ही अनास्था धोकादायक….

लोकशाहीचा हा महत्त्वाचा चौथा स्तंभ करोना नावाच्या वाळवीकडून पोखरला असताना एकूण समाजमन आणि राजकीय क्षेत्र, सरकारी यंत्रणांकडून याविषयी दिसत असलेली अनास्था, उदासीनता संतापजनक आहे....
OBC Reservation hearing on obc political reservation in supreme court decision is important to thackeray governmet

मूलभूत अधिकार आणि आरक्षण

न्यायालयाने आरक्षण हा मूलभूत अधिकार नसल्याचे स्पष्ट केले असतानाच नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची चर्चा होणे आवश्यक आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार बहाल केले...

वैविध्यपूर्ण चित्रपटांचे वर्ष

कवी, लेखक गुलजार यांनी या वर्षी बनवलेला अंगूर मजेशीर होता. अंगूरमध्ये देवेन वर्मा आणि संजीव कुमार या जोडीने दुहेरी भूमिकेत धमाल उडवून दिली होती....

जग बदलेल पण…

समुहातून जगणार्‍या माणसाला समाजाची गरज होती. एका विशिष्ट जागेत कुंपण ठोकून त्या जागेवर मालकी सांगणारा समाजाचा संस्थापक असल्याची व्याख्या समाजशास्त्रज्ञांनी केली. मात्र ती पुरेशी...

पंचम आणि प्रणयपटांचं वर्ष

या वर्षी पुढे कित्येक दशके लक्षात राहतील अशी गाणी देणार्‍या आर. डी. बर्मन म्हणजेच पंचमसाठी हे वर्ष खूप महत्वाचं होतं. १९८१ मध्ये दोन महत्वाचे...
pm narendra modi

आत्मनिर्भरतेचा अन्वयार्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना नुकतेच नव्याने संबोधित केले. हे भाषण होते. जे एकाच बाजूने केले गेले आणि दुसर्‍या बाजूने केवळ ऐकले गेले. यावेळी...

पडद्यावरील दोस्तीपटांचं वर्ष

हिंदी सिनेमांसाठी १९८० हे वर्ष कमी महत्वाचं नव्हतं. फिरोझ खानच्या एफ के इंटरनॅशनल बॅनरला या वर्षी कुर्बानीमुळे घवघवीत यश मिळालं. श्रीमंतीचे रईसी प्रदर्शन, महागड्या...

चळवळीनंतरचा मराठी चित्रपट

मागील साठ वर्षात मराठी चित्रपटसृष्टी कमालीची बदलत गेली.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर मुंबई महाराष्ट्राचा भाग बनली. हा लढा ज्या शेतकरी आणि कामगारांनी लढला त्यांच्या दैनंदिन जगण्याचे...