194096 लेख
524 प्रतिक्रिया
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
हस्तीदंती मनोर्यातून सरकार बाहेर कधी येणार?
मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे तसेच या सरकारमध्ये शिवसेनेकडे सत्तेचा केंद्रबिंदू असल्यामुळे राज्यातील जनतेच्या अपेक्षा या मुख्यमंत्र्यांकडून तसेच शिवसेनेकडून अधिक प्रमाणात आहेत, मात्र सत्ता स्थापन झाल्यापासून...
भंडारा बालजळीत कांडाचे मारेकरी कोण?
आग नियंत्रण आणि सुरक्षा नियमावलीनुसार सुरक्षा साधने रुग्णालयाला उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर झालेला होता. मात्र त्यावर सरकारी लाल फितीने जो बोळा...
वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजितो दात
पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आमदार होण्यासाठी आधी साखर कारखान्याचा अध्यक्ष व्हावे लागते त्याचप्रमाणे शहरी भागांमध्ये विशेषत: महापालिका आणि नगर परिषदांच्या क्षेत्रांमध्ये विधानसभा आणि लोकसभा जिंकण्यासाठी...
आक्रमक सरकारसमोर विरोधकांची शक्तीपरीक्षा
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा प्रथमच नागपूरऐवजी मुंबईमध्ये आजपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांचेच छोटेखानी अधिवेशन होणार आहे. मात्र दोन दिवसांचे अधिवेशन...
विरोधाचीही वर्षपूर्ती….
राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला २८ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. कोरोनाच्या काळात झाकोळल्या गेलेल्या ठाकरे सरकारची वर्षपूर्ती काल...
ठाकरे सरकार, कोकणाकडे लक्ष द्या !
देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना यांच्या भाजप सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश हा महाराष्ट्रातील विशेष पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला होता आणि पर्यटन जिल्ह्याला मिळणार्या विविध...
वजीर
शिवसेनेसारख्या महाराष्ट्रातील आणि देशातील मराठी माणसांच्या आणि भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी स्थापन झालेल्या जहाल आणि आक्रमक संघटनेत मनगटशाहीवर नव्हे तर केवळ आणि केवळ लेखणीच्या बळावर उभे...
फडणवीसांचे ‘प्रारब्ध’ जाणिले कुणी ?
सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकट्या भाजपचे १०५ आमदार निवडून आल्यानंतरही मित्रपक्ष शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादामुळे भाजपला महाराष्ट्रातील सत्ता गमवावी लागली. महाराष्ट्रात...
महाराष्ट्र काँग्रेसची गलितगात्र अवस्था !
महाराष्ट्रामध्ये काँग्रेसविरोधात बोलणार्यांची मोठी फळी भाजपामध्ये सक्रिय आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, विधान परिषदेचे...
पवारांचे मिशन बिगिन अगेन…
2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक वाक्य प्रचंड गाजले ते म्हणजे ‘यापुढे महाराष्ट्रात पवार...