घर लेखक यां लेख

195253 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.

खेळ मांडियेला आकडेवारीचा!

चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले की नुकसानीचा सरकारी आकडा समोर येईल, मात्र प्रत्यक्षात नुकसान कैक पटीत झालेले असेल....

अर्थचक्र विस्कटले; चिंता पुढील १० वर्षांची…

चक्रीवादळाच्या तडाख्याने रायगडसह शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यातील अर्थचक्र विस्कटले आहे. करोनामुळे आधीच संकटात सापडलेले अनेक व्यवसाय वादळामुळे अधिकच अडचणीत आले आहेत. गेले वर्षभरात पाऊस, अधूनमधून...

निसर्गाच्या कोपात हतबल रायगड किनारपट्टी

गेल्या ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील शहरे, गावांची रयाच पूर्णतः बिघडवून टाकली आहे. सध्या इथले सगळेच नागरिक हतबल झालेेले आहेत....

कोकणावरील निसर्गकोप !

‘निसर्ग’ चक्रीवादळ गेल्या बुधवारी रायगडात येऊन धडकले आणि धुळधाण करून गेले. त्यात रायगड जिल्ह्यातील १९०५ गावे बाधित झाली आहेत. १ लाख ७५ हजार घरांचे...

टाकाऊ प्लास्टिकपासून चकाचक रस्ता!

भारताच नव्हे तर संपूर्ण जगात प्लास्टिक कचर्‍याची समस्या भेडसावत असताना टाकाऊ प्लास्टिकचा रस्ते निर्मितीसाठी वापर करण्याची संकल्पना पुढे आली. प्रत्यक्षात यात कुणीही पुढे येत...

आनंदाचे डोही.. आनंद तरंग..

मध्यरात्रीनंतर दुसर्‍या दिवशी सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत आसमंत व्यापणारे गडद धुके, पहाटे सुरू होणारे थंड वारे, निरभ्र आकाश, दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश, थंडीत सारे...

स्वप्निल ठाकूरचे १२ वर्षात ७ हजार सापांना जीवदान

त्याने आतापर्यंत तब्बल ७ हजारांहून अधिक विविध जातीच्या सापांना जीवदान दिले हे कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. कुठे मोबदल्याची अपेक्षा नाही, तरीही फोन येताच...
Cylinder Explosion

सुसज्ज हॉस्पिटल नसल्यामुळे रायगडमध्ये मरण झाले स्वस्त

जिल्ह्यातील माणगाव येथे शुक्रवारी घडलेल्या सिलिंडर स्फोटाच्या भीषण दुर्घटनेनंतर मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल व्हावे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे....

प्रवासी वाहनांची झाडाझडती घ्याच!

सोमवारी मुंबई-पुणे मार्गावर खालापूर हद्दीत बोरघाटात खासगी प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातानंतर प्रवासी वाहतूक कशी बेदरकारपणे केली जाते, हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला...

शेकापसाठी धोक्याची घंटा

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला एकही जागा न मिळाल्याने पक्षासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. तसेच या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवलेले सूत तकलादू...