घर लेखक यां लेख

194041 लेख 524 प्रतिक्रिया
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.

युतीसह आघाडीत संशयकल्लोळ!

जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघांपैकी काही ठिकाणी युती आणि आघाडीत बेबनाव असल्याचे उघड झाले असून, कधी नव्हे इतका संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना...
bjp will face shivsena in kdmc of standing committee chair election

रायगडात युती-आघाडीचा गोंधळात गोंधळ!

शिवसेना-भाजप युतीसह महाआघाडीची अधिकृत घोषणा झाली असली तरी रायगडच्या बहुतेक मतदारसंघांमध्ये युती व आघाडीतील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण...

कानामागून आले आणि तिखट झाले!

भाजप आणि शिवसेनेत अन्य पक्षांतून सुरू असलेली घाऊक आवक त्या पक्षांची सूज वाढवणारी की कायमस्वरुपी ताकद देणारी, याचे उत्तर विधानसभा निवडणूक निकालानंतर मिळेल. आलेल्यांना...

इच्छुकांच्या रुसव्या फुगव्याची चिंता!

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना सर्वच प्रमुख राजकीय पक्षांतून इच्छुकांची भली मोठी ‘यादी’ बाहेर येत आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी तयार असलेले तिकीट...

उरणवासियांचे जीवन असुरक्षिततेच्या गॅसवर !

गेल्या मंगळवारी उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात उसळलेल्या अग्नितांडवानंतर उरणवासियांचे जीवन कसे गॅसवर आहे, हे दिसून आले आहे. उरणसह जिल्ह्यात ओएनजीसीसारखे अतिसंवेदनशील प्रकल्प असले तरी आणीबाणीचा...

गणपतीत कोकणात जाणार्‍यांची सत्वपरीक्षा!

या वर्षीचा गणेशोत्सव सुरू व्हायला अवघे १० दिवस उरले असल्याने चाकरमानी गावाकडे निघण्यास हळूहळू सुरूवात झाली आहे. मात्र यंदा ज्या मार्गावरून यापैकी बहुतांश चाकरमान्यांचा...

गाळाने भरल्या रायगडच्या नद्या !

रायगड जिल्ह्यातील नद्यांना दरवर्षी पूर येणे नवीन नसले तरी पूर येण्याचे प्रमाण वाढल्याने वारंवार जनजीवन विस्कळीत होण्याबरोबर कोट्यवधी रुपयांचे यात नुकसान होत आहे. नद्यांमध्ये...

संभाव्य आंदोलनातून राजकारण्यांना डच्चू?

कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी महाराष्ट्रातून जाऊ द्यायची नाही, असा चंग मुख्यमंत्र्यांनी बांधला आहे. याचे कारण हा विषय प्रतिष्ठेचा तर ठरलाच, शिवाय गुजरात, आंध्र प्रदेश या...

रसायनांचे कोठार अजून भरले नाही?

एखादा प्रकल्प येऊ घातला की, गुलाबी चित्र रंगविण्यात येते. त्यासाठी राजकारणी, दलाल व त्यांचे बगलबच्चे कामाला लागातात. ‘नाणार’बाबतही हेच घडत असून, कोकणच्या विकासासाठी हस्ते-परहस्ते...

अराम्कोसाठी सरकारचे रेड कार्पेट!

गेल्या दोन वर्षांपासून नाणार प्रकल्प चर्चेत आला. रत्नागिरी व सिंधुदुर्गाच्या हद्दीपर्यंत हा प्रकल्प होणार, असे जाहीर झाले. कोकणच्या सौंदर्याला मारक ठरणारा प्रकल्प नको, असा...