संपादकीयअग्रलेख
अग्रलेख
मर्जी का मिठा फल…
राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची केलेली नियुक्ती वादाच्या भोवर्यात सापडली आहे. विरोधकांनी शुक्ला यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत...
हिंदुत्व वेगळे, आता रामही वेगळा?
अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारीला होणार आहे. त्यासाठी देशभर मोठी तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर...
जुन्या पेन्शनचे मधाचे बोट
राज्य सरकारने गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. यामध्ये राज्य शासकीय कर्मचार्यांना जुन्या पेन्शन योजनेचा अंशत: लाभ देण्याचा निर्णय लक्षवेधी ठरला आहे. एका...
अडवणुकीपेक्षा सामंजस्य हवे
मराठ्यांना मुंबईत घुसू दिले नाही, तर आम्ही गनिमी कावा करू, असा सज्जड इशारा देणार्या मनोज जरांगे यांना आटोक्यात कसे आणायचे, असा यक्षप्रश्न आता राज्य...
- Advertisement -
शहाणपण उशिरा का सुचते!
भारतासह जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत झाले. भारताच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचे आहे. २०२४ हे वर्ष उत्सवाचेच आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम...
सुवर्णमध्य साधणारा कायदा हवा
केंद्र सरकार ट्रक आणि बस चालकांच्या बाबतीत एक नवा कायदा आणू इच्छित आहे. वाहतूकदारांशी संबंधित कायद्यात बदल करण्यात आला असून हिट अॅण्ड रन अर्थात...
जागावाटपाचा पेच आणि नेत्यांचे डाव!
आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल लागल्याने महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून खलबतांनी जोर धरलेला आहे. आपल्या पक्षालाच जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न होताना...
सर्वांना सुखसमृद्धी लाभू दे महाराजा…
आजपासून नवीन वर्ष २०२४ सुरू झाले. हे वर्ष सर्वांना सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जावो, जे कुणी ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांची या वर्षात...
- Advertisement -
भाव अंतरीचे हळवे!
अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरातील रामलल्लाच्या विराजमान सोहळ्यासाठी देशभरातून नव्हे तर जगभरातून अनेक लोक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. भारतीय उपखंडातील बहुसंख्य लोकांचे आराध्य...
काँग्रेसची न्याय यात्रा!
भारत जोडो यात्रेच्या यशानंतर राहुल गांधी आता ‘भारत न्याय यात्रा’ काढणार आहेत. या यात्रेला मणिपूर राज्यापासून सुरुवात होणार असून ती महाराष्ट्रात संपणार आहे. १४...
प्रजाजनीं जें रचिलें स्वप्नीं
देशात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दुसर्या शब्दांत सांगायचे झाले, तर ‘राममय’ वातावरण आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
पर्यटनाला वाहतूक कोंडीचा ब्रेक!
गेल्या चार दिवसांपासून मोठ्या शहरांतून पर्यटक कोकणासह महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी पर्यटनासाठी बाहेर पडत असून स्वाभाविकच वाहनांची कोंडी होण्याचे प्रकार दररोज कुठे ना कुठे अनुभवायला...
- Advertisement -
जरांगेंसमोर सरकारची कसोटी!
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आता आक्रमक होत टोकाची भूमिका घेतली आहे. पुढच्या महिन्यात जरांगेंचे वादळ मुंबईत धडकणार...
निवडणुकीपुरता शहाणपणा नसावा!
मोदी हैं तो मुमकिन हैं, या जोशात भाजपवाल्यांना एक झिंग चढलेली आहे, पण लोकांच्या मनात काही वेगळेच चाललेले असते, याची कल्पना अनेकदा अशा धुंदीत...
खोर्यातील आभासी शांततेला छेद
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बाफलियाज भागात गुरुवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले असून २ जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement