ठाणे येथील चंदनवाडी याठिकाणी अलमेडा रोडवर एका रिक्षाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये रिक्षा जळून खाक झाली असून या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीचे माहिती मिळताच अग्निशमन जवांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
ठाण्यात रिक्षाला भीषण आग; सुदैवाने जिवीतहानी टळली
written By My Mahanagar Team
Mumbai
ठाण्यात रिक्षाला भीषण आग
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -