घरगणपती उत्सव बातम्यामुंबईत दीड दिवसाच्या गणरायांना निरोप

मुंबईत दीड दिवसाच्या गणरायांना निरोप

Subscribe

मुंबईत विसर्जनासाठी महापालिकेने दादर येथील शिवाजी पार्क येथे कृत्रिम तलाव उभारला आहे. या कृत्रिम तलावात दीड दिवसाच्या गणरायांना निरोप देण्यात आला आहे. दीड दिवसांच्या बाप्पाला भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला आहे. (फोटो – दिपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -