विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी प्रथेप्रमाणे विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर उभे राहून सरकार विरोधात आंदोलन केले. विरोधकांनी वारकरी वेशभूषा परिधान करून सरकारविरोधात आंदोलन केली.
यावेळी विरोधाकांनी 40 खोक्यांवर डल्ला, वारकऱ्यांवर हल्ला आणि लाचार मिंधे सरकार करतात वारकऱ्यांवर लाठीजार्ज’, असे फलक घेऊन विरोधकांनी घोषणाबाजी करत सरकारविरोधात आंदोलन केले.
विरोधकांनी पंढरपूरमध्ये वारकऱ्यावर झालेल्या लाठीचार्ज विरोधात निषेध व्यक्त केला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी टोपी आणि हातात टाळ घेत सरकारविरोधात आंदोलन केले.
यावेळी विरोधकांनी पंढरपूरमध्ये वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात निषेध व्यक्त केला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी टोपी आणि हातात टाळ घेत सरकारविरोधात आंदोलन केले.
यात आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे नेते भाई जगताप या नेत्यांनी सहभागी झाले होते.
यावेळी विरोधकांनी पंढरपूरमध्ये वारकऱ्यावर झालेल्या लाठीचार्ज विरोधात निषेध व्यक्त केला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी टोपी आणि हातात टाळ घेत सरकारविरोधात आंदोलन केले. यात आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे नेते भाई जगताप या नेत्यांनी सहभागी झाले होते. यावेळी ‘विरोधकांनी वारकऱ्यांवर लाठीचे वार करणाऱ्या सरकारचा धिक्का असो!’ ‘लाचार मिंधे सरकार करतात वारकऱ्यांवर लाठीजार्ज’, असे बॅनर घेऊन सरकार विरोधात टाळ वाजवून घोषणाबाजी केल्या.