घरक्रीडाबॉक्सिंग-डे टेस्टला इतके महत्व कशासाठी? 

बॉक्सिंग-डे टेस्टला इतके महत्व कशासाठी? 

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला येत्या शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या कसोटी सामन्याला बॉक्सिंग-डे कसोटी म्हणून संबोधले जात आहे. भारताने आतापर्यंत आठ बॉक्सिंग-डे कसोटी सामने खेळले असून त्यांना केवळ एकच सामना जिंकता आला आहे. हा विजय २०१८ मध्ये आला होता. चेतेश्वर पुजाराचे शतक आणि जसप्रीत बुमराहच्या ९ विकेट्सच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला १३७ धावांनी पराभूत केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -