- Advertisement -
भाजप आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. कोरोनाच्या काळात २ पोटनिवडणुका झाल्यात. त्याचा प्रचारदेखील झाला. आता महापालिका निवडणुकांबाबत शंका निर्माण होत असल्याचे शेलार यांनी म्हटले. महापालिकेवर प्रशासक बसविण्यामागे कुठला छुपा डाव तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे शेलार यांनी सांगितलं.
- Advertisement -