- Advertisement -
५ एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्यांना EWS आरक्षण मिळणार नाही असे प्रतिज्ञापत्रच भाजप सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. त्यामुळे आता गरिब शेतकरी व बहुजन घरातील मुलं EWS आरक्षणास सपशेल मुकणार असून भाजपचा आरक्षण विरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे असं वक्तव्य काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलं आहे.
- Advertisement -