घरव्हिडिओभास्कर जाधवांच्या मागणीवर अजितदादांचे थेट उत्तर

भास्कर जाधवांच्या मागणीवर अजितदादांचे थेट उत्तर

Related Story

- Advertisement -

रत्नागिरी जिल्ह्यातील साखरीआगर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मच्छीमारांना मूलभूत सुविधा आणि मासेमारी जेटी उभारण्यात येत आहे. या जेटीचे बांधकाम सुरू करण्यात आले असून, अपूर्ण अवस्थेत आहेत. जेट्टीचे काम लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर देताना आयुक्तांना समजावून सांगतो, नाही समजले तर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -