- Advertisement -
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात खरीपाचे नुकसान झालं होत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा अशी मागणी भाजप नेत्यांनी केली होती. यावर्षी फक्त २० टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. पण शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, अशी मागणी करत भाजपच्या नेत्यांनी शुक्रवारी सभात्याग केला.
- Advertisement -