- Advertisement -
दादरा-नगर हवेलीत झालेल्या पोटनिवडणूकी संदर्भात चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत यांनी काय म्हणायचं हा त्यांचा निर्णय आहे. पोटनिवडणुकीत एकूण जागा जास्त भाजपनं जिंकल्या. राऊत हे दुर्बीण घेऊन बसले आहेत.कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात.संपूर्ण पोशाख ते बघत नाही. तसेच ,डेलकर यांचा विजय हा शिवसेनेचा विजय म्हणायचा का?; असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.
- Advertisement -