घरव्हिडिओसरकारने केलेले आरोप चंद्रकांत पाटील यांनी फेटाळले

सरकारने केलेले आरोप चंद्रकांत पाटील यांनी फेटाळले

Related Story

- Advertisement -

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला गेले, पण महाराष्ट्रात आले नाही. मोदींनी महाराष्ट्राशी भेदभाव केला आहे’, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘मोदींनी महाराष्ट्रच काय कोणत्याही राज्याशी भेदभाव केला नाही,’ असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -