- Advertisement -
अरबी समुद्राला धोका निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह रायगड, अलिबाग, पालघर, कोकण किनारपट्ट्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासंबंधी मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सद्यस्थितीचा आढावा घेत माहिती दिली.
- Advertisement -