- Advertisement -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या महामोर्चावर टीकास्त्र डागले, पैसे वाटूनही महामोर्चात गर्दी जमवता आली नाही हे लाजिरवाणे आहे. नॅनो मोर्चामुळे मुंबईत कोणाची जास्त ताकद हे सुद्धा दिसून आलं असल्याचं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
- Advertisement -