- Advertisement -
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपला – कांदा बटाटा मार्केट आजपासून सुरू झाले आहे. आज मार्केटमध्ये १८० गाड्या दाखल झाल्या आहेत. भाजी मंडईमध्ये गर्दी होत असल्याने शनिवारी हे मार्केट बंद करण्यात आले होते. चार दिवसानंतर हे मार्केट पुन्हा सुरू करण्यात आले आहे. यावर नजर ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी आजपासून ड्रोनचा वापर करणार आहेत. भाजीपला आणि धान्य मार्केटमध्ये गर्दी बघायला मिळते. यावर गर्दी होऊ नये यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.
- Advertisement -